खंदाड राखीव जंगलातील बिबट मृत्यूप्रकरणी वनविभागाचे अधिकारी अशासकीय संस्था सदस्यांचा निर्वाळा देवून बिबट्याच्या मृत्यूवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. १० दिवस ...
प्रत्येक कार्यालयात काम पूर्ण करण्यासाठी नागरिकांची आर्थिक पिळवणूक होते. अनेकदा अधिकारी तथा कर्मचारी कामाच्या मोबदल्यात पैशाची मागणी करतात. या प्रकारामुळे मागील काही ...
पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढत असलेल्या विदर्भातील सर्वात मोठ्या इंदिरासागर गोसीखुर्द धरणाला यावर्षी जवळपास दोन लक्ष पर्यटकांनी आतापर्यंत भेटी दिल्या आहेत. धरणामध्ये मोठ्या ...
आकाशातील ध्रुवतारा आपली जागा बदलत नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने यशाच्या सर्वोच्च शिखरावर आपली जागा निर्माण करावी. विद्यार्थ्यांनी यशासाठी कर्तृत्वाच्या मार्गाचा अवलंब करावा. ...
मानवाच्या जिवनात अनेक दु:ख व कष्ट येतात. हे दु:ख दूर करण्यासाठी आपल्या समस्यांचे समाधान शोधण्यासाठी अनेक जण इकडे तिकडे भटकतात. ते जेव्हा या मानवधर्माची शिकवण ...
नागरिकांची आरोग्य अबाधित राहावे व स्वच्छता राहावी या उद्दात हेतूने शासनाने अनेक योजनेची सुरुवात केली. ग्रामीण स्वच्छता अभियानातून निर्मलग्राम अभियान राबविले. ...
दलित वस्तीतील नागरिकांचे जीवनमान उंचावे व ते समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, यासाठी समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. ...
शेतकऱ्यांचा खरीप हंगाम नुकसानीचा गेला. त्यामुळे उन्हाळी धानपिकावर शेतकऱ्यांची आशा होती. मात्र यावर्षीच्या कडाक्याच्या थंडीमुळे शेतकऱ्यांना दुबार-तीबार पेरणी करावी लागली. ...
खंदाड राखीव जंगलातील कक्ष क्रमांक ७० मध्ये बिबट मृतावस्थेत असल्याचे लोकमतने रविवारी वृत्त प्रकाशित करताच वनविभागात खळबळ उडाली. बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला ...
शहरातील वाढते अपघात व वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन तब्बल साडेसतरा तास जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ३१ जानेवारी रोजी पोलीस उपायुक्त बि.के.गावराने ...