गाेसे धरण प्रकल्प विभागाने पाण्याच्या पातळीत वाढ केली आहे. सध्या या प्रकल्पात २४४.५०० मीटर पाणी पातळी आहे. त्यामुळे बुडीत क्षेत्रात पाणी शिरले असून अद्यापही संपादित न झालेल्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे धरणाची अधिकत्तम पाणी साठवण पातळी २ ...
भंडारा जिल्हा परिषदेची मुदत जुलै २०२० मध्ये संपली. त्या काळात काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात असल्याने ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली. त्यामुळे १२ जुलै २०२० राेजी भंडारा जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात ...
गाेबरवाही पाणीपुरवठा याेजना येथे चिंचाेली गाव उंचावर असल्याचे सर्वांना माहीत हाेते. मात्र याकडे दुर्लक्ष करीत पाईपलाईन टाकण्यात आली. व आता तांत्रिक कारण पुढे करत गावाला दुसरी नळ याेजना देता येणार नाही असे अधिकारी सांगत आहेत. ...
भोसलेकालीन दिवाण घाट पवनी शहराचे वैभव आहे. परंतु आता या घटाचे वैभव नष्ट होऊ पाहत आहे. चिरेबंदी दगड उखडले असून बुरूजही ढासळले आहेत. पर्यटन विकासाकडे कुणाचेही लक्ष नसल्याने हा ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित आहे. ...
नाकाडोंगरी राज्य मार्गावरील जड वाहतूक तुमसर-बपेरा राष्ट्रीय महामार्गावर वळते करण्यात आली आहे. यामुळे वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. जड वाहतूक वळविण्यात आली असली, तरी मार्गाची अवस्था खड्ड्यात गेली आहे. राज्यमार्ग असणाऱ्या तुमसर-बपेरा मार्गाला राष्ट् ...
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या घरी धान येऊ लागला. या धानावर दिवाळी साजरी हाेईल अशी शेतकऱ्यांना आशा हाेती. अशातच लाेकप्रतिनिधींनी काेणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी धान खरेदी हाेईलच अशी घाेषणा केली हाेती. दुसरीकडे शेतकरी व्यापाऱ्यांना धान विकण्याऐवजी आधार ...
Bhandara News जमिनीवर पालथे झोपून असलेल्या गुराख्याच्या अंगावरून गोधन पळविण्याची अनोखी परंपरा मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे १५० वर्षांपासून सुरू आहे. यंदाही ही परंपरा पाळण्यात आली. ...
गतवर्षी कोरोना संसर्गामुळे बंद असलेली रेल्वे सेवा आता पुर्वपदावर येत आहे. परंतु पॅसेंजर रेल्वेबाबत अद्यापही कोणताच निर्णय झाला नाही. तर ज्या पॅसेंजर सुरु आहेत त्या वेळेमुळे प्रवाशांच्या सोयीच्या ठरत नाही. गतवर्षी २२ मार्च पासुन तुमसर-तिरोडी पॅसेंजर ब ...
सानगडी - नवेगाव बांध रस्त्यावर अपघातात ठार झालेला बछडा हा पाच ते सहा महिने वयाचा असून, रस्ता ओलांडताना त्याला वाहनाने धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच, सहायक वनसंरक्षक रोशन राठोड, वनपाल राजकुमार साखरे, साकोलीचे क्षेत्र सहायक सुनील खांडेकर, नीतेश कंग ...
कांद्रीवरून पांजरा गावाला जाणाऱ्या रस्त्यावर खडीकरण न झाल्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या रस्ता चिखलांनी माखलेला असतो. त्यावेळी या परिसरातील जनतेला शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना प्रवास करताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. जिल्हा परिषदेच ...