चंद्रमणी बौद्धविहार पवनीच्या आवारात संपन्न झालेल्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय संरक्षक वामन मेश्राम, तर उद्घाटक म्हणून भदंत ज्ञानज्योती महाथेरो उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुरातत्व विभागाचे अभ्यासक प्रि ...
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणानंतर दिवाळीच्या सुट्ट्या सलग जोडून घेतलेल्या राज्यातील अनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सोमवार, २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. दिवाळीच्या सुट्टीसाठी शालेय शिक्षण विभाग आणि त्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षण उपसंचालक का ...
शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने किन्हीझमोखे शेतशिवारातील तब्बल ३३ एकरातील धानाच्या पुंजन्याला आग लावली. यात १७ शेतकऱ्यांचे जवळपास आठ लक्ष २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ...
खापा येथे भोयर परिवारातील तीन भाऊ एकाच घरात स्वतंत्र राहतात. तिघांचेही लग्न झाले आहे. अशातच अजाबराव आणि खुशाबराव यांच्यात गत काही दिवसांपासून शेतीच्या हिस्सेवाटणीवरून वाद सुरू होता. हा वाद विकोपाला गेला होता. ...
सकाळी १० च्यासुमारास जगदिशला अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी घरातील सदस्यांना माहिती दिली. तत्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान जगदिशचा मृत्यू झाला. त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. ...
टीईटी परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असून भंडारा शहरात दोन सत्रात ही परीक्षा घेतली जाईल. पहिला पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १ पर्यंत आणि दुसरा पेपर दुपारी २ ते ४.३० या वेळात होणार आहे. पहिल्या पेपरसाठी १९ परीक्षा केंद्रावर ४६४६ परीक्षार्थी परीक्षा ...
शनिवारी सकाळी मोगरा गावातील काही नागरिकांना नालीत दुचाकी पडल्याचे दिसून आले. कुणाची दुचाकी आहे याची पाहणी करीत असताना तेथे दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी ओळख पटविली तेव्हा रेंगेपार येथील महेश का ...
शासन स्तरावरून याबाबतचा वारंवार आढावा घेतला जात आहे. त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील मराठी भाषेचे अध्ययन व अध्यापन सक्तीबाबत अधिनियम २०२० अंतर्गत सक्तीचा विषय म्हणून शिकवत नसलेल्या शाळांवर अधिनियमांतील कलम (१२) नुसार कारवाई करण्यात आली पाहिजे. महार ...
केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घ्यावे, या मागणीसाठी वर्षभरापासून शेतकरी आंदाेलन करीत हाेते. पंतप्रधानांनी शुक्रवारी तीन कृषी कायदे मागे घेतल्याची घाेषणा केली आणि भंडारा जिल्ह्यात जल्लाेष करण्यात आला. भंडारा तालुक्यातील पिपरी गावात ओब ...