पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
जिल्हा परिषद निवडणुकीत कोंढा क्षेत्रातील मतमोजणीत २१० मतांचा घोळ करण्यात आला असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी ... ...
भंडारा धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. जुलै महिना संपूनही पावसाची सरासरी निम्म्याहून कमी असल्याने खरीप पीक धोक्यात आले. ...
सिहोरा येथील लघु पाठबंधारे विभागाच्या रिकाम्या वसाहतीच्या खोलीत हरदोली गावात असणाऱ्या मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण होणार आहे. ...
घराशेजारी राहणाऱ्या पाच जनांशी भांडण झाल्याने व मारहाण केल्यामुळे एका इसमाने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ...
येथील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या पंक्चर दुरूस्ती करणारा मन्वोवर अन्सारी याचा त्याच्याच दुकानात सोमवारला गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. ...
खरीप हंगामात नदी पात्रातून पाण्याचा उपसा करण्यासाठी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे पंपगृह सुरू करण्यात आले. मात्र, पाण्याअभावी ३६ तासातच हे पंपगृह बंद करण्यात आले आहे. ...
जिल्ह्यात घडलेल्या खूनाच्या गंभीर गुन्ह्याचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या उर्मट वर्तणुकीला सामोरे जावे लागले. ...
महाराष्ट्र शासनाच्या वीज धोरणाचा निषेध म्हणून समितीतर्फे गांधी चौक भंडारा येथे वीज बिलांची होळी करण्यात आली. ...
सोमवार रात्रीपासून पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या ... ...
मागील वर्षीच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने यंदा शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. ...