मागील १० वर्षांपासून सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करीत आहे. ...
१८९७ मध्ये ब्रिटिशांनी मध्यप्रांत व वऱ्हाडचा भाग म्हणून भंडारा जिल्हा निर्माण केला होता. मध्यप्रांताची राजधानी नागपूर होती. ...
स्वातंत्र्याच्या आंदोलनात भंडारा जिल्ह्यातील अनेक वीरपुत्रांना हौतात्म्य आले. १९४२ च्या चलेजाव ... ...
प्राथमिक शिक्षकापासून ते उच्च माध्यमिक शिक्षक तथा विद्यार्थ्यांची सरल आवश्यक माहितीच्या नावाखाली विविध प्रमाणपत्रासह संगणीकृत माहिती सादर करण्याचे आदेश ... ...
चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मागील चारपाच दिवसांपासून तुरळक पावसाने दिलासा दिला आहे. ...
पावसाळ्याचे दिवस असल्याने साथ रोगाची लागण होण्याची शक्यता बळावते. ...
आॅगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात संपूर्ण बनावट अपंग निखंदून काढण्यासाठी प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलले आहे. ...
तुमसर-कटंगी आंतरराज्यीय महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री एक विशालकाय वृक्ष उन्मळून पडल्याने सात तास वाहतूक ठप्प पडली. ...
तुमसर तालुक्यातील येरली येथे एका शाळकरी मुलाचा अपहरणाचा प्रयत्न शाळकरी मुलांच्या ओरडण्यामुळे फसला. ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने व अधिक कार्यक्षमतेने चालू... ...