देशभरात धाडसत्र सुरू कराधान्याचे पॅकिंग करून विक्री करणाऱ्यांची नजर आता तांदूळ आणि गव्हाकडे गेली आहे. ग्राहकांनी काय खरेदी करावे आणि काय करू नये, यावर भाववाढीचे गणित अवलंबून असल्याचे देशमुख म्हणाले. पावसामुळे पीक खराब झाल्यानंतर यंदा डाळवाढ होणार असल ...
सिहोरा परिसरात चांदपुर जलाशयाचे सिंचनासाठी पाणी वाटप करण्यासाठी बैठकीत निर्णय घेण्यात आला असला तरी, जलाशयात २० टक्के पाणी असल्याने १२ हजार हेक्टर आर शेतीला तारणार काय, ... ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे उच्च माध्यमिक इयत्ता ११ वी १२ वी साठी पर्यावरण शिक्षण या विषयाच्या सुधारित मूल्यमापन योजना सत्र २०१५-२०१६ पासून लागू केली आहे. ...
गोसेखुर्द हा प्रकल्प माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांची देण आहे. या धरणामुळे पूर्व विदर्भात हरितक्रांती आणण्याचे राजीव गांधी यांचे स्वप्न होते. ...