सीमावर्ती भागातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. रेती तस्करांना मूकसंमती दिली आहे काय? असा प्रश्न यावेयी उपस्थित होत आहे. ...
अखिल भारतीय व्यवसाय शिक्षण मंडळातर्फे आयटीआयची परीक्षा घेत असून त्याचा निकाल शनिवारी जाहीर झाला; परंतु त्यात ताे अनुत्तीर्ण असल्याचे त्याला दिसून आले. त्यामुळे ताे प्रचंड मानसिक तणावात गेला. ...
बँक ऑफ महाराष्ट्र सेंदूरवाफा येथे २०१२ ते २०१५ या काळात हा घोटाळा करण्यात आला. यामध्ये मुख्य आरोपी म्हणून बँकचे शाखा व्यवस्थापक मोरेश्वर मेश्राम यांनी संगनमत करून दोघांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. ...
महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीपात्राच्या खोऱ्यात दोन्ही राज्यातील शेतकरी मागील २०० वर्षांपासून ऊस लागवड करीत आहेत. ऊस विक्री करणे व मोबदला बराच वेळ लागत असल्याने त्यातून मार्ग काढण्याकरिता दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांनी गूळ निर्मित ...
शुक्रवारी सकाळी गावातील प्रभाकर ठाकरे हे गावालगतच्या नाल्यावर शौचास गेले होते. यावेळी त्यांना झुडुपात एक बिबट व दोन बछडे दिसले. त्यांनी तेथून धूम ठोकत गाव गाठले. या प्रकाराची माहिती गावकऱ्यांना दिली. ही माहिती गावात होताच गावकऱ्यांनी नाल्यावजवळ एकच ...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले खऱ्या अर्थाने शेतकरीपुत्र आहेत. वंशपरंपरागत शेती हाच त्यांचा व्यवसाय आहे. पूर्वी शेतात स्वत: ट्रॅक्टर चालवून शेती कसायचे. परंतु, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्याने पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र, सुकळी ...
खैरी / पट गावालगतच्या झुडुपात दडून असलेल्या बिबट्यासह दोन बछड्यांनी परिसरातच एका माकडाची शिकार करून झुडुपात ठिय्या मांडला. माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ परिसरात बिबट व बछड्यांना पाहण्याकरिता एकच गर्दी केली. ...
निवडणूक निकाल लागून आता एक महिन्याचा कालावधी झाला आहे. या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपने आपल्या गटनेत्यांची निवड केली. मात्र अद्यापही सत्ता स्थापनेबाबत अधिसूचना जारी झाली नाही. ...
महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत असणाऱ्या नद्याचे पात्रात मध्यप्रदेशातील रेती माफियांची घुसखोरी सुरू झाली असल्याने नद्याचे पात्र पोखरले जात आहे. नद्यांच्या पात्रात रेतीऐवजी मातीच दिसून येत आहे. जिल्ह्यात घाट लिलाव नसताना रेतीचे बेधडक ट्रक धावत असल्याचे ...
धामणेवाडा गाव सातपुडापर्वत रांगांच्या जंगलव्याप्त परिसरात आहे. गावची लोकसंख्या सुमारे एक हजाराच्या आसपास आहे. या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चवथीपर्यंत शाळा आहे. पाचवा वर्ग नसल्याने विद्यार्थ्यांना गोबरवाही दहा किलोमीटर तर सिहोरा १४ किलोमीटर अंतरा ...