महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ अर्थात म्हाडाने जिल्ह्यात २२ वर्षांत केवळ ५५६ घरे बांधली आहेत. ...
पैशाने उणीव भरून निघत नाही. परंतु संकटाच्या वेळी तथा गरजूंना आपल्या पायावर उभे होण्याकरिता पंतप्रधान मुद्रा योजना सुरू करण्यात आली. ...
शासनाने सावकारी कर्ज मुक्त केल्याची घोषणा केली आहे. परंतू अनेक अटी लादण्यात आली. एकाच तालुक्याचे शेतकरी व सावकार असावे, ... ...
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चित करण्याकरिता आयोजित जिल्हास्तरीय चर्चासत्र शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे ... ...
राज्यातील वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्यासह सध्या असलेल्या रस्त्यांचा दर्जा ... ...
‘स्वच्छ भारत अभियाना’तंर्गत उघड्यावर शौचाला जाण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे. ...
१५ जून १९९५ ते १७ आॅक्टोंबर २००१ या कालावधीत अनुसुचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे शासन सेवेत नियुक्त झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. ...
तालुक्यातील रेंगेपार (कोठा) येथे धान पिकांच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांनी साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे. ...
महिला शिकली म्हणजे, घर सुधारते. महिलांनी टाकलेले पहिले पाऊल हे नेहमी प्रगतीच्या दिशेची नांदी असते, असे म्हटले जाते. ...
डाळीचे भाव कमी करा व शेतकरी शेतमजुरांच्या समस्या सोडवा, यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसतर्फे साकोलीत आज धरणे आंदोलन करण्यात आले. ...