मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना प्रणित युती सरकारने कार्यान्वीत केलेली आमदार आदर्श ग्राम ही विकासात्मक योजना असून ... ...
भंडारा जिल्हा पोलीस मुख्यालयाजवळ चैतन्य क्रीडा मैदानालगत तलाव आहे. या तलावात ईकॉर्निया वनस्पतीसह अन्य प्रकारच्या वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ...
स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून राज्यातील शाळांमध्ये 'स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ विद्यालय ' हा उपक्रम सुरु होत आहे. याद्वारे शाळांमध्ये हॅन्डवॉश स्टेशन सुरु करण्यात येणार आहे. ...