आवश्यक असलेल्या कागदपत्रांची चाचपणी करण्यात आली आहे. दरम्यान महिन्याभरापासून सुरू असलेल्या या प्रक्रियेला लॉटरीचा निकाल घोषीत झाल्यानंतर प्रवेशाला प्रारंभ होणार आहे. मोफत प्रवेश असला तरी पालकांना या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातू ...
धूलिवंदनाचा आनंद घेतल्यांनंतर आपल्या मित्रांसोबत माडगी वैनगंगा नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या तरुणाचा नदी पात्रातील पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू झाला. ...
राज्यासह देशभर आज एकमेकांवर रंग उडवून धुळवड साजरी केली गेली. पण राज्यातील पवनी तालुक्यातील येनोळा गावात चक्क तीन जेसीबीच्या साहाय्याने गावकऱ्यांवर रंगाची उधळण करण्यात आली. ...
अतिक्रमण या समस्येला उग्ररूप देण्याचे कार्य रस्त्यावर दुकानदारी थाटणाऱ्यांनी केले आहे. विशेष म्हणजे या अतिक्रमण करणाऱ्यांना टोकले किंवा रोखले असता, चक्क अरेरावी आणि गुंडगिरीची भाषा वापरली जाते. वेळप्रसंगी चाकुही काढला जातो. रस्ता आपण खरेदी केला आहे, ...
शांततेत होळी व धुळवड साजरी करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यानंतरही अनेक जण रस्त्यावर धुळवड साजरी करण्याची शक्यता आहे. त्यासाठीच पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात चार उपविभागीय पोलीस अधिकारी, १७ पोली ...
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गेल्या सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात त्यांनी गोसीखुर्द प्रकल्प प्रदूषणमुक्त करण्यासाठी आराखडा तयार करण्याची सूचना दिली. गोसीखुर्दच्या पाण्याचे प्रदूषण थांबविण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न सुरू असल्याची म ...
दरवर्षी परंपरेनुसार होळी साजरी केली जाते. होळीत वृक्षांची कत्तल करून त्यांचे दहन केले जाते. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, प्रदूषणही होते. याला आळा घालण्यासाठी उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी कठोर पावले उचलली आहेत. वृक्षपूजनाने होळी साजरी करा असे वारंवा ...
वृक्षांची तोड करणारे वनविभागाच्या निशाण्यावर आहेत. जंगलातील वृक्षांची तोड केल्यास भारतीय वनअधिनियमान्वये गुन्हा दाखल करून थेट कारागृहात रवानगी केली जाणार आहे. ...
कामगार न्यायालयाचे न्या. रोहिणी भोसले नरसाळे यांच्या मदतीने याप्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यास संदर्भातले प्रकरण असताना लोकअदालतमध्ये फक्त दोन तासांच्या प्रयत्नांनंतर मध्यस्थीने प्रकरणात समेट घडवून आणण्यात आले. ल ...
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक दोन टप्प्यात झाली. १९ जानेवारी रोजी निकाल घोषित झाला. जिल्हा परिषदेचे ५२ व पंचायत समितीच्या १०४ सदस्यांना विजयी प्रमाणपत्र देण्यात आले. लवकरच सत्ता स्थापन होईल अशी अपेक्षा होती. मात्र सत्ता स्थापनेच्या ना जिल्हा ...