महावितरण उन्हाळ्यात विजेचे नियोजन करण्यात अपयशी ठरत आहे. कुठे आठ तास तर कुठे २४ तास तर कुठे १६ तास विजेचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे सर्व वीजग्राहकांना समान न्याय मिळत नाही. विजेची तूट निर्माण झाल्यास समायोजनच्या नावाखाली मात्र सर्वांनाच वीज दरवाढ ...
मिरवणूक आली असताना लावण्या ही वडील व आजीसोबत शोभायात्रा पहायला आली. पोहा गल्लीजवळ लागलेल्या एका काउंटरवर ताक घेण्यासाठी गेली असता तिचा तिच्या वडिलांशी संपर्क तुटला. ...
संतप्त शेतकऱ्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे निवासस्थानासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत महावितरण लिखित स्वरूपात आश्वासन देत नाही तोपर्यंत येथेच भोजन बनवून ठिय्या मांडण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला. ...
अपघातात एखाद्याचा जीव गेल्यास त्याची शासन, प्रशासन जबाबदारी घेईल का? असा प्रश्न आहे. आंधळगाव ते धुसाळा रस्त्याबाबत शासन व प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही बांधकाम पूर्ण होत नाही. प्रशासन निद्रावस्थेत आहे असा आरोप होत आहे. यासंबंधित अधिकारी व ठेकेदारा ...
डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले,ओबीसींनी आपले संविधानिक हक्क मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याशिवाय ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थ्यांना त्यांचे अधिकार मिळणार नाही. ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन शिक्षण दिले प ...
भंडारा शहरात श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गत तीन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. भंडारा येथे रविवार १० एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता शोभाय ...
चालकांची कंत्राटी भरती करण्यात आली होती. कंत्राटी चालकांसोबतच आता वाहकांचा प्रश्न सोडविण्यासाठी निवृत्त वाहकांच्या हाती एसटीची घंटा हाती देण्यात येणार आहे. अनेक एसटी कर्मचारी न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लावून होते. मात्र, आता न्यायालयानेही एसटी कर् ...