काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर यांच्या नेतृत्वात आंदाेलन करण्यात आले. विविध घोषणा देत काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते येथील त्रिमुर्ती चौकात धडकले. त्याठिकाणी धरणे देण्यात आले. यानंतर आपल्या मागण्यांचे न ...
दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकराजनंतर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. २१ डिसेंबर व १८ जानेवारी अशा दोन टप्प्यांत ही निवडणूक घेण्यात आली. १९ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडली. यात काँग्रेस २१, राष्ट्रवादी १३, भाजप १२, शिवसेना १, बसपा १ आणि अपक्ष ४ असे सदस ...
या तलावाच्या माध्यमातून जवळपास तीन ते चार दशकांपूर्वी शेतीला मोठ्या प्रमाणात सिंचन होत होते. काळानुरूप या तलावांची अधोगती होत गेली. अतिक्रमणामुळे तलावांचे क्षेत्रही घटत गेले. ...