निसर्गाच्या अवकृपेने मागील काही वर्षांपासून शेतीव्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीव्यवसायासह पशुपालन व त्यातून दुग्ध व्यवसाय करावा. ...
सैराट मराठी चित्रपटाचे निर्माते नागराज मंजुळे मागील चार दिवसांपासून सुकळी (दे) व मुंढरी दरम्यान वैनगंगा नदी पात्रात मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करीत आहेत. ...
बांधकामासाठी उपयुक्त असलेल्या वाळूचा उपसा करण्यासाठी एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१७ पर्यंत या दहा महिन्यात जिल्ह्यातील ५३ वाळूघाटांपैकी २१ वाळूघाटांचा लिलाव करण्यात आला. ...
गाव हागणदारीमुक्त कसा होईल. याबाबत प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. गाव स्वच्छ व सुंदर जर राहिला तर आरोग्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही, ... ...