गुन्हेगारीच्या प्रमाणात पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेमुळे मोठी घट होत आहे. मात्र अन्याय झालेल्या व्यक्ती त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची तक्रार करण्यास धजावतात. ...
स्त्रियांना घरात डांबून ठेवणे हीच मुळ मनुस्मृती आहे. तेव्हा स्त्रियांनी बंधने नाकारली पाहिजे. आजची घरकाम करणारी स्त्री ही आदर्श स्त्री नसून पुरूष संस्कृतीची आदर्श गुलाम आहे, ...
क्रांती आपोआप होत नाही. ती विचार, संघर्ष व आचरणाने होते. बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वाचन, मनन व चिंतन करून आचरणातून धम्मक्रांती घडवून आणली आहे. ...
पंचायत समितीच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत बेटी बचाओ, बेटी पढाओ संकल्प उत्सवाचे आयोजन नगर पालिका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सभागृहात करण्यात आले. ...