जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनेकदा संकटाचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी याला जोड म्हणून बहुतांश शेतकरी दुग्ध व्यवसायातून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. ...
‘क्लिन मनी’ अशी ताठर भूमिका अर्थमंत्रालयाने घेतली आहे. दरम्यान तुमसरातील एका कर्मचारी सहकारी पतसंस्थेत सभासदांनी सुमारे दीड कोटींच्या ठेवी ठेवल्याची धक्कादायक माहिती आहे. ...
पावसाचे पाणी गाव शिवारात अडवून भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे हा मुख्य उद्देश्य नजरेसमोर ठेवून सिंचन क्षमता वाढविण्यावर भर देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. ...