तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी उन्हाळी भातपिकासाठी शेतकऱ्यांना दिल्या गेले नाही. शासनाने सुध्दा मनरेगा अंतर्गत पूरेशा प्रमाणात काम उपलब्ध करुन दिले नाही. ...
जिल्हा परिषद शाळांमधून दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागातर्फे लाखो रूपये रुपये खर्चून नानाविध उपाययोजना करण्यात येत आहे. ...