महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भराज्य आघाडीतर्फे स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकावून रक्ताक्षरी अभियानाला आजपासून प्रारंभ करण्यात आला. ...
शासकीय योजनांचा लाभ सामान्य माणसाला घरपोच मिळावा या उद्देश्याने प्रशासनाने विविध विभागाच्या योजना, दाखले व प्रमाणपत्र एकाच ठिकाणी मिळावे.... ...
शिवसेनेच्या आंदोलनानंतर अखेर शेतकऱ्यांना बावनथडी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळाले आहे. ...
१ मे १९६० ला विदर्भ महाराष्ट्रात विलीन झाला आणि त्याच दिवसापासून सुजलाम सुफलाम विदर्भाच्या लयाचा सुरुवात झाली. ...
सबके लिए खुला है मंदिर यह हमारा! ...
चिचाळ येथील पाणी पुरवठा करणारी जवाहर योजनेतील सन १९८४ मधील पाईल पाईन जिर्ण झाल्याने जलकुंभात पाण्याची साठवणुक होत नाही. ...
मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या "माझी कन्या भाग्यश्री" या उपक्रमाचा गजर १ मे हा महाराष्ट्र दिनाच्या .... ...
तुमसर शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या वैनगंगा नदीचे पात्र असे कोरडे पडले आहे. ...
भंडारा विभागात येणाऱ्या सहा आगारातून १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या वर्षात ११३ कोटी ३८ लाख ४८ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. ...
जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करुन पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर असून या बाबत खा.नाना पटोले यांनी राज्याचे पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांचेशी मुंबई येथे भेट घेऊन चर्चा केली. ...