एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक? या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे... दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी? २० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान... क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून... 'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार... मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय... कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
राज्य शासनासाठी महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलशिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण १०१० कामांपैकी ४५८ कामे अजुनही पूर्ण व्हायची आहे. ...
केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असले तरी भंडारा जिल्ह्यातील १,८१० शेतकरी कृषीपंप वीज जोडणीपासून वंचित आहेत़ .... ...
शासकीय योजना कार्यान्वीत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गुणवत्तापूर्ण विकास कामे करण्याची जबाबदारी लोक सहभागाव्दारे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे. ...
एन.डी.ए. सरकारच्या तीन वर्षाच्या काळात देशात एक लाखावर लघू उद्योग बंद पडले. ...
गावोगावी, शहरात घरा-घरात जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या भेटी घेत आहेत. मागील एक ते दीड महिन्यापासून हे सुरु आहे. ...
भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा असून तलावामध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे तलावाच्या साठवणी क्षमतेत मोठया प्रमाणात घट होत आहे. ...
राज्यातील ग्रामीण भागातील दिर्घकालीन गरजांचा व आरोग्याचा विचार करुन ग्रामीण जनतेस पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी.... ...
केव्हा कुठे, काय घडेल याचा नेम नसतो, म्हतात ते खरच आहे. मागील पाच दिवसांपासून पालांदूर परिसरात चोरांच्या दहशतीचे वातावरण तयार झाले असून ... ...
पवनी-लाखांदूर मार्गावर स्थानिक आंबेडकर चौकाजवळ भरधाव टिप्परने धडक दिल्याने .... ...
‘स्वच्छ भंडारा-सुंदर भंडारा’ असे ब्रीद असलेल्या भंडारा शहरात सद्यस्थितीत स्वच्छतेचा मागमूसही नाही. ...