मागील काही दिवसांपासून तापमानाने उच्चांक गाठला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांची ससेहोलपट होत असतानाच ... ...
उन्हाळ्याच्या पूर्वार्धात वरठी येथील पाणी पुरवठा योजनेला ग्रहण लागले आहे. ...
कृत्रिम वणवण्यामुळे वनसंपदेची राखरांगोळी होत असून तेंदूपत्ता ठेकेदार झाडांना नवीन पालवी येण्यासाठी जंगलाला आगी लावतात. ...
येथील महिला शेतकरी शामकला अशोक गभणे यांची शेतजमीन कुशारी येथे असून ... ...
राज्य सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींचा महसूल देणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दारु गोदामाची सुरक्षा ऐरणीवर आहे. ...
मानवी आरोग्याप्रमाणे जमिनीचीही आरोग्य तपासणी कृषी विभागातर्फे करण्यात येत असते. ...
नवेगावबांधला व्याघ्र प्रकल्प असून पर्यटनस्थळ सुध्दा आहे.परराज्यातील पर्यटक येथे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोठ्या संख्येने गर्दी करतात. ...
नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या मृत्यूपेक्षा अयोग्य नियोजनामुळे मरणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढली आहे. ...
नेत्रदान हे फार मोठे सामाजिक कार्य आहे. एका माणसाने नेत्रदान केले तर दोन आंधळ्या माणसांना दृष्टी मिळू शकते. ...
गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून लोकसहभागातून जिल्ह्यातील ४० तलावातील गाळ काढून शेतीत टाकण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. ...