श्री साई मंदिर बगिच्याचे उद्घाटन खासदार प्रफुल्ल पटेल यांचे हस्ते करण्यात आले. ...
डोंगरला येथील सार्वजनिक विहिरींची दुरुस्ती करून मोटारपंप बसवून गावाला पाणीपुरवठा करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने घेतला, ... ...
शेतकऱ्यांना भातशेतीसह तलाव, बोड्या यामध्ये पुरक व्यवसाय म्हणून मत्स्य व्यवसाय प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे यावर भर देण्यात येत आहे. ...
राज्य शासनाने मागील ३० महिन्यात यशस्वी केलेल्या विविध योजनांची माहिती तथा कामगिरी २४ मे पासून सुरू होत असलेल्या ... ...
चंद्रपूर जिल्ह्याकडे दारू पुरवठा करणाऱ्या टोळीला २३ मे च्या मध्यरात्री लाखांदूर पोलिसांनी हेरगिरी करून दोन वाहन ... ...
पतीच्या जाचाला कंटाळून सारीका सुधीर बुराडे (३०) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा देखावा उभा करण्यात आला. ...
पेरणीचा हंगाम तोंडावर येऊन ठेपलेला असतानाही शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज वाटप अल्प प्रमाणातच होत आहेत. ...
मासोळी हे मानवीय आहारापैकी प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत असून जगभरातील लोकसंख्येपैकी एक पंचमांश लोक त्यांचे आहारात सेवन करतात. ...
सिंचनाच्या कितीही सोयी असल्या तरी आपल्या भागातील शेतकरी निसर्गावर जास्त अवलंबून राहतो. ...
सुरु होणाऱ्या हंगामात पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा अधिक तसेच पिकांसाठी घेतलेल्या पीक कर्जापेक्षा .... ...