खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विजेच्या खांबावर चढलेल्या महावितरणच्या एका कर्मचारी महिलेचा जिवंत विद्युत तारांना अनावधानाने स्पर्श झाल्याने ती गंभीररित्या भाजल्या गेली. ...
राज्यातील ग्रामीण भागातील दीर्घकालीन गरजांचा व आरोग्यांचा विचार करुन ग्रामीण जनतेला शुध्द व मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याचा दृष्टीने राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. ...
सिंचनासाठी कवलेवाडा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात यावे, अन्यथा ३१ मे रोजी देव्हाडा फाट्यावर रास्तारोको आंदोलनाचा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. राजेंद्र पटले यांनी दिला आहे. ...