लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : उत्सव साजरे करताना कोणालाही त्रास होणार याची दक्षता घ्यावी, बंधुत्व भावाने सर्व धर्माच्या लोकांनी उत्सव साजरे करावे व डिजेचा वापर करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी मोहाडी येथे आयोजित जातीय सलोखा समिती संमे ...
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी कार्यक्रमांंतर्गत भंडारा तालुक्यातील खराडी येथे कृषी सहायक, सरपंचांनी थेट शेतकºयांच्या शेतात जाऊन धान पिकाचे प्रात्यक्षिक केले. ...
सत्तेत राहून शेतकºयांचे प्रश्न सुटत नसतील, शेतकरी आत्महत्या थांबत नसतील तर योग्य वेळ आल्यास आपण खासदारपदाचा राजीनामा देण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही, असे उद्गार खासदार नाना पटोले यांनी काढले. ...
जगाचा पोशिंदा असणाºया बळीराजावर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवले आहे. धानपीक डौलात उभे राहण्याच्या काळात पेरणी व रोवणीची कामे पाण्याअभावी खोळंबली आहेत. ...