ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
अन्न व निवारा या माणसाच्या मूलभूत गरज आहेत. समाजातील प्रत्येक स्थरावरच्या लोकांना न्याय मिळून त्यांच्या अन्न वस्त्र व निवाºयाची गरज हक्काने मिळाली पाहिजे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले. ...
दिव्यांग, अनाथ, विधवा, परित्यक्त्या, शेतकरी, शेतमजूर व माजी सैनिकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसंबंधात दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेने येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोरील त्रिमुर्ती चौकात अन्नत्याग आंदोलन ...
येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी मंडळाने सरपंच पदाचे उमेदवार एका मंचावर हा कार्यक्रम काल १२ आॅक्टोबर रोजी महात्मा फुले विचार मंचावर आयोजित केला होता. ...
शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट डुकरांचा हैदोस प्रचंड वाढल्याने शहरवासियांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच यासंदर्भात नागरिकांकडून पालिकेला तक्रारी प्राप्त झाल्या. ...