पर्यावरणाचा समतोल व प्रदूषण रोखण्याकरिता वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा संकल्प वनविभागाने घेतला. एकच लक्ष्य दोन कोटी वृक्ष असे घोषवाक्य तयार करण्यात आले. ...
तालुक्यात १३ व १४ आॅक्टोबर रोजी महागाव महसूल मंडळात अचानक झालेला चक्रीवादळ व पावसाच्या तडाख्यामुळे हजारो हेक्टर मधील धान पीकाला फटका बसला आहे. ...
दिवाळीपूर्वी शेतात डौलाने उभे असलेले धानपिक हातात येईल व दिवाळी धुमधडाक्यात साजरी होईल अशी अपेक्षा असताना परतीच्या पावसाने घात केला. ...
कान्हळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात करडीचे ठाणेदार तुकाराम कोयंडे यांच्या अध्यक्षतेखाली फिरते पोलीस स्टेशनचे आयोजन केले होते. ...
कर्तव्य पथावर अग्रेसर होत असता हौतात्म्य पत्करणाºया वीर पोलीस जवानांची आठवण म्हणून संपूर्ण देशभर पोलीस प्रशासनाद्वारे २१ आॅक्टोबर हा पोलीस हुतात्मा स्मृतीदिन म्हणून पाळला जातो. ...
ऐन लक्ष्मीपुजनाच्या रात्री १२.३० च्या सुमारास साकोली तालुक्यातील किन्ही येथे घरासह हॉटेलला भिषण आग लागली. ...
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांनी सातवा वेतन आयोेग लागू करण्यासह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी चार दिवसांपासून बेमुदत संप पुकारला आहे. ...
मित्रांसोबत पोहायला गेलेल्या पोलिस शिपायाचा मृत्यू झाला. रविंद्र मनोहर ठवकर (३५) रा. मेंगापूर (पालांदूर) असे मृताचे नाव आहे. ...
राज्य शासनाने देशातील आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी केली आहे. शेतकºयांना हिताच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आहे. ...
एस.टी. कर्मचाºयांच्या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका बसला असून खाजगी प्रवाशी गाडयांकडून त्यांची आर्थिक लूट सुरु आहे. ...