खाजगी वाहतुकदाराकडून जास्त दरात प्रवाशांना प्रवास करावा लागत होता, त्यावर तोडगा म्हणून शासनाने परिवहन महामंडळातर्फे सर्व सुविधायुक्त अशी वातानुकूलित शिवशाही बससेवा भंडारा- नागपूर-भंडारा ...... ...
भूमीधारक महिलेला दोनच अपत्य असल्याचे खोटे वारसान प्रमाणपत्र तयार करून भूसंपादनाची रक्कम हडप केली. याप्रकरणी अन्यायग्रस्त ताराबाई नेरकर यांनी त्रिमुर्ती चौकात आमरण उपोषन सुरू केले आहे. ...
बावनथडी प्रकल्पबाधित असलेल्या आदिवासीबहूल कमकासूर या गावाचे रामपूर येथे मागील ७ वर्षापुर्वी पुनर्वसन करण्यात आले. परंतु पुनर्वसनस्थळी मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने तिथे राहणे व जगणे मुश्किल झाले आहे. ...
मागील कही महिन्यांपासून रानडुकरांचे वास्तव्य शहराला लागून असलेल्या परिसरात आहे. अनेकांना दररोज विनोबा नगर व गोवर्धन नगरात रानडुक्कर फिरताना दिसतात. ...
खासगी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने शिक्षक त्रस्त झाले आहेत. ...
मानवी जीवनात अन्न, वस्त्र व निवारा या गरजेसोबतच संस्कार व शिक्षणालाही महत्व प्राप्त झाले आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याकरिता शिकवणी वर्गाचे सर्वत्र जाळे तयार करून बाजारीकरण सुरु झाल्याने शेतकरी, ...
समाजातील प्रत्येक व्यक्तीने जंगलतोड थांबविण्यासाठी मदत करावी. यामुळे वन्यजीवांना मनसोक्त जीवन जगण्याची मुभा दिल्यास वन्यजीवांचे रक्षण होईल व मनुष्याचे जीवन रुक्ष न होता उत्साही व आनंदी होईल, ...
पेंच प्रकल्पाचे लाभ क्षेत्रातील धान पिकाला पाणी त्वरित उपलब्ध करुन दयावे. कृषी पंपाना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा. पेंच प्रकल्पाचे स्थानांतरीत कार्यालय पुर्ववत भंडारा जिल्ह्यात सुरु करावे. ...
कर्तव्याबाबत कसुरी अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवू नये यासाठी १४ हजार ६०० रुपयांची लाच स्वीकारताना सेंदुरवाफा येथील स्वावलंबी अपंग औद्योगिक निवास कर्मशाळेच्या ... ...