स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) संपूर्ण राज्यात ‘मिशन मोड’ पध्दतीने सुरु आहे. या अभियाअंतर्गत शहरे हागणदारी मुक्त करणे व घनकचरा व्यवस्थापनातंर्गत स्वच्छ करणे या दोन प्रमुख बाबींचा समावेश आहे. ...
ऐतिहासिक आणि पारंपरिक दृष्ट्या प्रसिध्द असलेली सानगडी येथील वैकुंठ चतुर्दशीला निघणारी श्रीधरम भगवान विठ्ठलाची रथयात्रा यावर्षी २ नोव्हेंबरला रात्री ८.३० वाजता निघणार आहे. ...
जिल्ह्यातील सर्वच रेतीघाट सध्या बंद आहेत. ३० सप्टेंबर रोजी रेतीघाटांची मुदत संपली. परंतु तुमसर तालुक्यातील डोंगरला-नवरगाव रस्त्यावर सुमारे १५० ते २०० ब्रास रेतीचा अवैध साठा करण्यात आला आहे. ...
अड्याळ व परिसरातील शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर बळीराजाच्या वेदनांवर आधारित वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच अखेर कृषी अधिकारी शेतावर धडकले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चुकीच्या पद्धतीने कीटकनाशक औषधी फवारणी केल्याने विषबाधा झाल्यामुळे शेतकरी व शेतमजुरांचे दुर्दैवी मृत्यू परजिल्ह्यात झाले आहे. या दुर्दैवी घटनेबाबत संघटना दुखी आहे. मात्र या प्रकरणी केवळ कृषी निविष्ठा विक्रेत्यांना जबाबदार ...