तालुक्यातील सामाजिक वनीकरणात वृक्ष लागवड तथा उत्तमराव पाटील उद्यानात खर्च केलेल्या निधीत घोळ दिसत असून जिथे उद्यान तयार करण्यात आला ती जागा मुरमी व तिथे उधईचे वास्तव्य असल्याची माहिती उघडकीस आली आहे. ...
धानपिक परवडणारे नसल्याची जाणीव शेतकºयांना झाल्याने भाजीपाल्याची शेती करण्याकडे कल वाढला असून मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोळके यांची शिष्टाई फळाला आली आहे. ...
पूर्वी पावसाने शेतीचे हाल केले असतानाच आहे त्या पिकांवर किड व रोगांनी डल्ला मारल्याने पिकांची नासाडी झाली आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला असून शासनाकडे मदतीची मागणी करीत आहे. ...
धान शेतीवर आलेल्या मावा व तुडतुडा किडीने प्रत्येकच शेतकºयांच्या धान शेतीचे अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान झाले.परंतु प्रशासनाने धान कापणी झाल्यानंतर सर्वेक्षणाचे आदेश दिले. ...
देशाची भावी पिढी घडविणाºया शिक्षकांच्या विविध समस्या शासनाकडे प्रलंबित आहे. यावर प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील शेकडो शिक्षक आज रस्त्यावर उतरले आहे. ...
शोषित, उत्थानाच्या, आरक्षणाच्या आर्थिक विकासाच्या संधीच्या, बौद्ध विवाह कायद्याच्या निर्मितीच्या, बौद्ध संस्कृती संवर्धनाच्या व सामाजिक शोषणाच्या गंभीर प्रश्नांनी उच्छाद मांडला आहे. ...