मुलभूत सोयींच्या अभावामुळे आदिवासी बांधव ५ आॅक्टोबर रोजी पुनर्वसित गाव सोडून आपल्या मूळगावी कमकासुरात परतले होते. आधी सुविधा द्या नंतरच घर वापसी अशी भूमिका आदिवासी बांधवांनी घेतली होती. ...
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. दिवसा नदी काठाजवळ राहून रात्रीच्या सुमारास रानटी डुकरे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. ...
यावर्षी अत्यल्प पावसामुळे ४० ते ४५ टक्केच रोवणी झाली. रोवणी झालेल्या धानाची कशीबशी जोपासना केली. मात्र ऐनवेळी तुडतुडा या रोगाने धानाचे होत्याचे नव्हते केले. ...
प्रमुख राज्य महामार्ग ११ वर सुकी फाटा ते बरडटोली दरम्यान रस्त्याचे काम सहा महिन्यापूर्वी झाले होते. आता रस्त्याला पुन्हा मोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. ...