आॅनलाईन लोकमतपालांदूर : सन२०१४-१५ व २०१५-१६ चे पिकविमा प्रकरण मंजूर होऊनही पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही. त्यामुळे शासनस्तरावर पात्र ठरूनही मागील दोन वर्षापासून नत्थू सीताराम खंडाईत या शेतकऱ्याची पायपीट सुरूच आहे. शेतकºयांचा कुणी वाली नाही का? ...
बीपीएलधारकांना केवळ १० रूपयात तर सौभाग्य योजनेंतर्गत एपीएलधारकांना ५०० रूपये भरून विद्युत मिटर मिळणार आहे. यामुळे अनेक वंचितांची घरे प्रकाशमान होणार आहेत. ...
राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय 'महाराष्ट्र माझा' छायाचित्र स्पर्धेतील निवडक सर्वोत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शन नागपूर येथे भरविण्यात आले आहे. ...
शहराच्या विकासासाठी कोट्यवधींच्या विकासकामांना निधी मिळावा याकरिता तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...