आॅनलाईन लोकमतभंडारा : ग्रामस्तरावरील तंटे सामोपचाराने गावातच मिटवून गावात विविध उपक्रम राबविण्यासाठी तंटामुक्त समित्यांची स्थापना करून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. मात्र बहुतांश गावात तंटामुक्त समितीचेच अध्यक्ष वादग्रस्त ठरत असून गावातील तंटे अश ...
लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे, ओबीसींना न्याय हक्क मिळालाच पाहिजे, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करा, मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करा,..... ...
समाजाचा घटक असलेल्या दिव्यांग बांधवांनाही सर्व सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी जीवाचे रान केले जाते, मात्र राजकीय उदासीनता व निधीचा वाणवा या प्रमुख बाबींमुळे दिव्यांगांची फरफट आजही सुरूच आहे. ...
वृक्ष तथा पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे शासकीय आदेश असले तरी संबंधित विभागाचे दुर्लक्षामुळे कसे नुकसान होऊन नैसर्गिक तलाव धोकादायक ठरू शकतो, याचे उत्तम उदाहरण चिचोली जवळील टाकी तलावाचे देता येईल. ...
ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे काही देणे लागते, हा उदात्त हेतू समोर ठेवून जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी खाऊंचे पैसे गोळा करून भिक्षेकरू वृद्धांना ब्लँकेट वाटप केले. ...
इंद्रपाल कटकवारभंडारा : शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या प्रश्नावर पालिका प्रशासनाने हात वर केले आहे. या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी निश्चित असलेल्या कोंडवाड्याची (कांजी हाऊस) कोट्यवधींची जागा सध्या बेवारस स्थितीत आहे. राजकीय उदासिनता व निधीची वा ...
आदरातिथ्य करणे आपली संस्कृती आहे. शब्द पाळण्याची ताकद नेत्यांमध्ये नाही. मागण्या तशाच राहतात. घोषणा हवेतच विरतात. हिवाळी अधिवेशनात नागपूरला येऊन पर्यटन केले जाते. गुलाबी थंडीचा आस्वाद घेतला जातो. ...