स्वच्छ भारत अभियानाच्या राज्य पातळीवरील रँकिंगमध्ये सद्यस्थितीत भंडारा जिल्हा अव्वल स्थानी, तर शेवटच्या ३४ व्या स्थानावर यवतमाळ जिल्हा आहे. अभियानात प्रथम व शेवटच्या स्थानावर असलेले दोन्ही जिल्हे हे विदर्भातीलच आहे. ...
अव्वाचा सव्वा गृहकर वाढीवरून भंडारा शहरात राजकीय वातावरण तापले आहे. गृहकर वाढ, अतिक्रमण निर्मूलन या दोन्ही ज्वलंत मुद्यांवर १५ दिवसांच्या आत तोडगा काढावा, .... ...
केंद्र व राज्य शासन वृक्ष लागवड व पाणी व्यवस्थापन नियोजनाकरिता दरवर्षी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्चून करीत आहे, परंतु सितेपार ग्रामपंचायतीने लोकसहभागातून सितेपार येथे दोन हजार वृक्षांची लागवड स्वखर्चाने करून गाव शिवार हिरवेगार केले आहे. ...
मनोहरभाई पटेल महाविद्यालयात गुरूवारला बीएसस्सी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना चक्क बी.ए. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचा पेपर देण्यात आला. पेपर दिल्यानंतर एक तासानंतर ही बाब लक्षात येताच पुन्हा बीएससीचा पेपर देऊन विद्यार्थ्यांना एक तासाची अधिकची वेळ द ...
अव्वाचा सव्वा गृहकरवाढीवरून भंडाऱ्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. घरटॅक्स वाढ, अतिक्रमण निर्मूलन या दोन्ही ज्वलंत मुद्यांवर १५ दिवसांच्या आत तोडगा काढावा, अन्यथा यानंतर चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून दाखवू, असा झणझणीत इशारा गुरूवारी पा ...