प्रशासकीय कामात कामचुकारपणा करू नका, सर्वसामान्यांच्या कामाला न्याय द्या, अन्यथा कुणाचीही गय करणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी दिला. ...
भारताची घटना ही सर्व भारतीयांचा एकमेव सर्वाेच्च ग्रंथ आहे, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे मुंबई खंडपीठ नागपूरचे न्यायमूर्ती व भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती व्ही.एस. देशपांडे यांनी व्यक्त केले. ...