शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे पुरस्कर्ते होते. छत्रपती शिवरायांचे तैलचित्र काढण्याबरोबर त्यांच्या गणिमी काव्याचे सदविवेक बुध्दीचे गुणात्मक विचार आपल्या डोक्यातील मेंदुमध्ये संग्रहीत करुन समावेशक समाजामध्ये आचरणात आणावे तरच खऱ्या अर्थाने शिवजंयत ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागातील कर्मचारी कर्तव्यावर नाममात्र राहत असल्याच्या तक्रारी शिक्षण व अर्थ समिती सभापती धनेंद्र तुरकर यांना प्राप्त झाल्या होत्या. ...
मनात जिद्द असली की कुठलीही बाब अशक्य नाही. अशावेळी फक्त मेहनत व प्रयत्नावर यशाची भिस्त अवलंबून असते. असेच प्रेरणादायी यश एका १४ वर्षीय खेळाडू असलेल्या संचारी सुनिल भोवते हिने खेचून आणले आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त लाखांदूर येथील महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत २१ हजार ७०० रूपये किमतीच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीयतेचे चटके भोगले. त्या काळात जाती व्यवस्थेने त्यांचा प्रचंड छळ केला. पण डॉ. बाबासाहेबांना व त्यांच्या विचारांना विशिष्ट्य जातीचे लोकनेते म्हणून शिक्का मारल्या गेले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक बौद्ध उपासक व्यक्तीला बौद्ध बनविण्याचा अधिकार दिला, परंतु तो शीलवान असला पाहिजे तेव्हाच तो दुसºया व्यक्तीला बौद्ध बनवू शकतो, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे विदर्भ प्रदेशचे उपाध्यक्ष मनोहर दुपारे ..... ...