यावर्षी पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावणार असून त्यासाठी आतापासून कार्यवाही करावी. संभाव्य पाणी टंचाईची झळ बसणार नाही, यादृष्टिने नियोजन करा, अशा सूचना करून महिनाभरात बावनथडी प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत अडचणी सोडविण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशे ...
विविध समस्यांमुळे एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांची दैनावस्था झाली आहे. तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. ...
केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे ओबींच्या खच्चीकरणासाठी लागलेले आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांची ५०० कोटींची शिष्यवृत्तीमध्ये ९० टक्के कपात केली असून.... ...
राज्य शासनाने शिक्षकांविरूद्ध शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली आहे. यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. शिक्षकांच्या न्याय मागण्यांसाठी शनिवारला शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्या कार्यालयासमोर शिक्षकांनी धरणे देऊन निदर्शने केली. ...
येथील सराळ तलावालगतच्या शेतातील एका दगडाखाली गुप्तधन आहे असे समजून १५ फेब्रुवारीच्या रात्री खोदकाम करणाºया एका टोळीला जेरबंद करण्यात साकोली पोलिसांना यश आले आहे. ...
प्राचीन काळात जगात जेव्हा अॅलोपेथी औषध आणि उपचार पध्दती विकसीत नव्हती तेव्हा भारतात चरक सहिता आणि आयुर्वेदिक उपचार पद्धती वापरुन मोठ मोठ्या शस्त्रक्रिया आणि उपचार केले गेले. ...
आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली असल्याचे मत व्यक्त केले. तसेच बौद्धिक शिक्षणाबरोबर विद्यार्थी जीवनात कौशल्य व शारीरिक शिक्षणाचे असामान्य महत्व आहे. ...
समाजाला दिशा आणि मार्गदर्शन करण्याचे काम महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी केले. समाजात परिवर्तन आणून विकास साध्य करण्यासाठी त्यांनी अंधश्रद्धा आणि व्यसनमुक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. ...
राज्यातील माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सांगूनही राज्य शासनाने सोडविलेल्या नाहीत. शिक्षण विभागाच्या पाठीचा कणा हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर आधारित असतो. ...