मनात जिद्द असली की कुठलीही बाब अशक्य नाही. अशावेळी फक्त मेहनत व प्रयत्नावर यशाची भिस्त अवलंबून असते. असेच प्रेरणादायी यश एका १४ वर्षीय खेळाडू असलेल्या संचारी सुनिल भोवते हिने खेचून आणले आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त लाखांदूर येथील महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत २१ हजार ७०० रूपये किमतीच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीयतेचे चटके भोगले. त्या काळात जाती व्यवस्थेने त्यांचा प्रचंड छळ केला. पण डॉ. बाबासाहेबांना व त्यांच्या विचारांना विशिष्ट्य जातीचे लोकनेते म्हणून शिक्का मारल्या गेले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक बौद्ध उपासक व्यक्तीला बौद्ध बनविण्याचा अधिकार दिला, परंतु तो शीलवान असला पाहिजे तेव्हाच तो दुसºया व्यक्तीला बौद्ध बनवू शकतो, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे विदर्भ प्रदेशचे उपाध्यक्ष मनोहर दुपारे ..... ...
राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्पासाठी अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र प्रकल्प बाधीतांना प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने आजही अनेक कुटुंब मोबदल्यापासून वंचित आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकल्पबाधीत आता आंदोलनाच्या तयारी आहेत. ...
आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कमजोर झाली आहे. यांना सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी गौपालन करून दुधाचा जोडधंदा करावा असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे यांनी केले. ...
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यावर तोडगा निघाला नाही तर वेळप्रसंगी हंटरमार आंदोलन करून प्रशासनाला धारेवर धरू, असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले. ...
मोबाईलच्या विळख्यात अडकत चाललेल्या नविन पिढीबद्दल व देशात वाढत चाललेल्या विद्वेषाबद्दल चिंता वाढली आहे. नविन पिढीला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. ...
परंपरागत धान उत्पादक शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायासह पालेभाज्या पिकांची शेती केली. मात्र मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसाच्या फटक्याने भाजीपाला उत्पादक अस्मानी संकटात सापडल्याने त्यांचा आर्थिक कोंडमारा झाला आहे. ...