समाजाची प्रगती करण्यासाठी सर्वच क्षेत्रात प्रतिनिधीत्व असायला हवा. आर्थिक अडचणीमुळे अनेक गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहतात. समाजातील सधनांनी त्यांना मोठे करण्यासाठी मदत केली पाहिजे. ...
जोपर्यंत मराठीतील बोली जिवंत आहे तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही. मात्र बोलीला कमी लेखले जात आणि प्रमाणभाषेला जास्त महत्व दिले जाते. मराठी भाषेवर अनेक आक्रमणे झालीत. पण त्या भाषेतील चांगुलपणा मराठीने स्वीकारला. ...
शासकीय बांधकामात फ्लायअॅश विटांचाच वापर करावा, असा शासन आदेश असून या निर्णयाचे तंतोतंत पालन करावे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व कार्यालयांना पत्र देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. ...
स्थानिक स्व.हरिश्चंद्र पाटील सावरबांधे महाविद्यालयात एटीकेटी अंतर्गत बी.कॉम.च्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी बी.कॉम. भाग दोनच्या परीक्षेपासून वंचित राहिले. ...
ऐतिहासीक प्राचीन पवनी शहराजवळ उत्खननात अडीच हजार वर्षापूर्वीचा सापडलेल्या जगन्नाथ टेकडी बौद्धस्तुपाला मुंबई विद्यापीठाच्या पालीभाषा विभाग प्रमुख डॉ.योजना भगत यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या ८५ संशोधक विद्यार्थ्यांच्या पथकाने भेट दिली. ...
तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असतानाही त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासनाची उपाययोजना तोकडी पडली आहे. ...
सराफा व्यापाऱ्याला रस्त्यात लुटणाऱ्या दोन आरोपींकडून मोहाडी पोलिसांनी १० लाख ३१ हजार ५०० रूपयांच्या दागिन्यांसह एक दुचाकी व एक चारचाकी वाहन जप्त केले. ...