शाश्वत उत्पन्न वाढीकरिता खूप मोठा उहापोह शासनाच्या वतीने होत आहे. मात्र त्या दिशेने विकासात्मक पाऊल केवळ बोलके ठरत असल्याने शेतकरी सुमार अडचणीचा सामना करीत आहे. ...
आठवडा संपूनही वातावरण ढगाळ असल्याने नगदी पिकांवर मोठे संकट आले आहे. भंडारा जिल्ह्यात पाण्याच्या दुर्भिक्षपणामुळे या वर्षाला सुमार बागायतीत वाढ झाली आहे. ...
जुन्या वैमनस्यातून झालेल्या वादात धारदार शस्त्रांनी मुकेश भिमराव भैसारे या ३६ वर्षीय तरूणाचा शुक्रवारला रात्रीच्या सुमारास बेला येथे खून केला होता. ...
नियम धाब्यावर बसवून होणारी रेती चोरी आणि वाहतूक हा विषय नवीन नाही. परंतु अधिकाऱ्याच्या अंगावर वाहन चढवून फिल्मी स्टाईलने ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...