डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक बौद्ध उपासक व्यक्तीला बौद्ध बनविण्याचा अधिकार दिला, परंतु तो शीलवान असला पाहिजे तेव्हाच तो दुसºया व्यक्तीला बौद्ध बनवू शकतो, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे विदर्भ प्रदेशचे उपाध्यक्ष मनोहर दुपारे ..... ...
राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्पासाठी अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र प्रकल्प बाधीतांना प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने आजही अनेक कुटुंब मोबदल्यापासून वंचित आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकल्पबाधीत आता आंदोलनाच्या तयारी आहेत. ...
आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कमजोर झाली आहे. यांना सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी गौपालन करून दुधाचा जोडधंदा करावा असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे यांनी केले. ...
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यावर तोडगा निघाला नाही तर वेळप्रसंगी हंटरमार आंदोलन करून प्रशासनाला धारेवर धरू, असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले. ...
मोबाईलच्या विळख्यात अडकत चाललेल्या नविन पिढीबद्दल व देशात वाढत चाललेल्या विद्वेषाबद्दल चिंता वाढली आहे. नविन पिढीला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. ...
परंपरागत धान उत्पादक शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायासह पालेभाज्या पिकांची शेती केली. मात्र मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसाच्या फटक्याने भाजीपाला उत्पादक अस्मानी संकटात सापडल्याने त्यांचा आर्थिक कोंडमारा झाला आहे. ...
यावर्षी पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावणार असून त्यासाठी आतापासून कार्यवाही करावी. संभाव्य पाणी टंचाईची झळ बसणार नाही, यादृष्टिने नियोजन करा, अशा सूचना करून महिनाभरात बावनथडी प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत अडचणी सोडविण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशे ...
विविध समस्यांमुळे एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांची दैनावस्था झाली आहे. तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. ...
केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे ओबींच्या खच्चीकरणासाठी लागलेले आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांची ५०० कोटींची शिष्यवृत्तीमध्ये ९० टक्के कपात केली असून.... ...