पर्यटनासाठी पवनी तालुका देश-विदेशात प्रसिद्ध आहे. परंतु दळणवळणाचा प्रमुख मार्ग असलेला निलज-कारधा राज्यमार्ग अरूंद असल्याने वाहतुकीस अडथळ्याचा आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने राज्य मार्गाची दखल घेवून निलज-कारधा रस्त्याची दर्जाेन्नती करण्याचा प्रस ...
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धा सन २०१७-१८ ची जिल्हास्तरीय तपासणी जिल्हा परिषदेच्यावतीने पूर्ण करून मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात जिल्हास्तरीय स्पर्धेचे निकाल घोषीत करण्यात आले. ...
शेतकऱ्यांचे वैयक्तिक विकास करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेकडे आशेने बघितले जात असताना टेमनी गावात राखीव रेसोचे लचके तोडण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा प्रस्ताव असताना चक्क निधी मधून सिमेंट रस्ता मंजूर करण्यात आला आहे. ...
पशुपालन व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पशुपालनाचा जोडधंदा करून स्वत:च्या आर्थिक परिस्थितीसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करावी, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले. ...
हिंदूचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव रविवारी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आकर्षक रोषणाई, ढोलताशांचा लयबद्ध गजर, देखावे आणि शोभायात्रा पाहण्यासाठी लाखोंचा उसळलेला जनसमुदाय हे या शोभायात्रेचे विशेष आकर्षण होते. ...
दिव्यांग प्रवाशांना रेल्वेने प्रवेश करण्यासाठी सवलत कार्ड देण्यात येतात. हे कार्ड तयार करण्यासाठी दिव्यांगाना अनेक प्रक्रियेतून जावे लागते. दिव्यांग लोकांना या प्रक्रियेपासून त्रास होऊ नये म्हणून भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रशासनाने युनिक कार ...
शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा भिमलकसा प्रकल्प लोकप्रतिनिधी व अधिकाºयाच्या दुर्लक्षामुळे रखडलेला होता. या प्रकल्पाचा आधार घेऊन अनेक लोक प्रतिनिधी फक्त मते पदरात पाडून घेतली. ...
प्रत्येक क्षेत्रात मुली अग्रेसर आहेत. मुलींनी ठराविक शिक्षण घ्यावे असे बंधन आता राहिलेले नाही. महाराष्ट्र शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे तरीही स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांची टक्केवारी अत्यल्प आहे. ...
देशाचे रक्षण करीत असताना ज्या सैनिकांना विरगती प्राप्त झाली त्या सैनिकांच्या विधवांना सरळ सेवेत सामावून घेण्यात यावे यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. ...
महिला सशक्तीकरणासाठी समकालीन राजकारण, मुद्दे धर्म आणि आव्हाने यावर समीक्षा होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध समाज कार्यकर्त्या छाया खोब्रागडे यांनी केले. ...