ग्रामीण विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर आधुनिक तंत्राने शेतीची मशागत व कमी जागेत अधिक उत्पादनाचे गुण आत्मसात करता यावे, या हेतूने जि.प. पूर्व माध्यमिक शाळा निलज खुर्दच्या शिक्षकांनी शाळेच्या आवारातील १० आर जागेत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून परसबाग ...
महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळावी यासाठी स्वयंसिद्धा विभागीय प्रदर्शन व विक्रीचे आयोजन नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात (दि.२३ ते २७ फेबु्रवारी) या कालावधीत करण्यात आले आहे. ...
गारपीट आणि वादळी पावसामुळे शेतातील पीक नेस्तानाबूत झाले. भंडारा जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील धानाचे पीक मातीमोल झाले. धान, गहू, हरभरा, तूर आणि इतर रब्बी पिकांची प्रचंड हानी झाली. ...
सनफ्लॅग बायपास पुलावर भरधाव प्रवासी वाहनाने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. यात प्रवासी वाहन अनियंत्रित झाल्याने पुलावरून १५ फूट खाली कोसळले. या घटनेत १२ प्रवाश्यांसह दुचाकीस्वार आणि त्याची पत्नी गंभीर जखमी झाले. ...
सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नियमित न करण्याबाबत अध्यादेश काढला. या अध्यादेशाविरुद्ध राज्यभरात बुधवारी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. ...
आॅनलाईन लोकमतभंडारा : नागपूर येथून दोन वाहनांमध्ये दारु भरून ती भंडाऱ्याकडे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यावरून खरबी नाका येथून सदर पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून एका वाहनाला ताब्यात घेतले तर अन्य एक वाहन ताशी १५० च्या व ...
शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठा व स्वच्छता समिती ठाणा पेट्रोलपंप येथील पदाधिकारी व सदस्य यांच्या समन्वयांचा अभाव, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, आमदाराचे आश्वासन फेल. ...
अठराविश्व दारिद्र्यातून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न पूर्ण करताना अनेक अडचणींना सामोरे जात भंडारा तालुक्यातील दिघोरी (आमगाव) येथील महालक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्ष संध्या राजुजी ठवकर यांनी गटाच्या मार्फत कर्ज घेऊन कापड व्यवसायातून सर्वच सदस्य ...
यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्पर्धा परीक्षेचे युग असल्याने त्याला सामोरे जाताना अपयशही येते. याला न डगमगता सर्वांनी यश मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी, आवडीच्या क्षेत्रातच प्रवेश घेवून आयुष्य घडवावे, असे प्रतिपादन आ. बाळा ...
प्रगत व जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिकस्तर राबविताना विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासह शालेय विकास गरजेचे आहे. शाळेशी संबंधित कोणतेही एक घटक शाळेचा सर्वांगीण विकास करू शकत नाही. ...