एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी २५ वर्षीय तरुणाला चार वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. राजू मेहंदळे रा.जैतपूर असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. ...
तालुक्यातील सिंदपुरी, विरली (बुज), लाखांदूर, अर्जुनी (मोरगाव) या राज्य महामार्गाचे अलिकडेच भूमिपुजन होऊन कामांना प्रारंभ झाला. परंतु बांधकाम सुरू असतानाच या रस्त्याची दुरावस्था झाली असून अपघात होण्याइतपत स्थिती निर्माण झाली आहे. ...
‘आंबेडकरी साहित्यसृष्टी प्रज्ञाशक्तीचा अविष्कार आहे’ असे म्हणणाºया अस्मिताकार डॉ.गंगाधर पानतावने हे काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण आंबेडकरी साहित्य चळवळीवर शोककळा पसरली आहे. ...
अडीच हजार वर्षापुर्वीचे तीन प्राचीन बौध्द स्तुप पवनी जवळ सापडल्यामुळे ऐतिहासीक प्राचीन पवनी शहर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर येण्याची आता सुरवात होणार आहे. या प्राचीन बौध्द स्तुपांची माहिती येथील नवीन पिढीच्या युवकांना झाली पाहिजे. ...
कोष्टी हा हलबांचा धंदा असल्याचा इतिहास हाय कोर्टात मान्य झाला. जाती दाखला अन्यायकारक अवैध ठरविल्यानंतर उच्च न्यायालयाने नोकरीला संरक्षित केले, परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध भाजपा सरकारने सुप्रीम कोर्टात जाऊन हलबांचा विश्वासघात केला, यामुळे ...
महसूलात वाढ करून पर्यावरण रक्षण, नदी संरक्षण करण्याचा शासनाचे नियम आहेत, परंतु वैनगंगा नदीपात्रात भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या सीमेतून पोकलॅन्ड मशीनने नियमबाह्य अवैध रेतीचा उपसा मागील काही महिन्यापासून सर्रास सुरू आहे. ...
स्वस्त धान्य दुकानदार यांच्या मागण्या त्वरीत सोडवाव्यात अन्यथा १ एप्रिलपासून धान्य न उचलण्याची तसेच दुकाने बंद ठेवण्याचा अल्टीमेटम स्वस्त धान्य दुकानदार संघटना जिल्हा भंडारा शाखेने दिला आहे. यासंबंधाने आज संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकारी ...
शेतकऱ्यांची थकीत कर्जमाफी, वनजमिनीचे पट्टे, मजुरांना विविध योजना, सिंचनाची सोय अशा विविध योजना भाजप सरकारनी यशस्वी करून दाखविल्या व पुढेही होत राहतील. ...