मागासवर्गींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रभावी काम भाजप सरकारने केले असून विविध विकास योजनेच्या माध्यमातून लाभावित केले आहे. त्यामुळे समाजाच्या सर्वांगिण विकासाला गती मिळाली आहे. ...
जिल्हा परिषदेतील अभियंता संवर्गामधील अभियंत्यांच्या समस्या मागील बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहेत. वारंवार सांगुनही शासन फक्त वेळकाढूपणाचे धोरण अवलंबित आहे. ...
जिल्हा किसान सभेच्या वतीने सोमवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग व धरणे देण्यात आले. आंदोलनानिमित्त आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी सदानंद इलमे होते. ...
शैक्षणिक क्रांतीमध्ये सर्वांना नोकरी मिळणे सहजासहजी शक्य नाही. चुल आणि मुल यावरच समाधान आजघडीला मानता येणार नाही. महिलांनी एकत्रित येऊन उद्योगाची कास धरावी. ...
परिसरात विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींच्या प्रजाती आहेत. यापैकी फक्त २० टक्केच माहिती असून त्यावर संशोधन सुरू आहे. अद्यापही ८० टक्के संशोधन शिल्लक आहे. मानवी जीवनाला ३८० औषधी वनस्पतींची गरज आहे. ज्यावर अजुनही संशोधन करू शकलो नाही. ...
तालुक्यात विकासाच्या नावावर गौण खनिज उत्खनन जोरात चालू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून, लाखांदुर तालुक्यातील अनेक वाळूघाटाचे लिलाव न झाल्यानं वाळूचा उत्खनन आणि झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आल्याची चर्चा आहे. ...
गोसेखुर्द धरणांतर्गत वैनगंगा नदीतील बॅक वॉटर शहरात शिरु नये यासाठी जवळपास दिड दशकांपुर्वी शहराच्या सभोवताल उभारण्यात आलेली सुरक्षा भिंत नावापुरती उरली आहे. ...
दूध शितकरण गृहात तांत्रीक बिघाड आल्याचे कारण देत दुध संघाने रविवारी जिल्ह्यातील दुध खरेदीस नकार दिल्याने शेकडो लिटर दुध रस्त्यावर प्रवाहित करण्यात आले. ...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिन्सी येथील शिक्षकांचे कामचुकार धोरणाला कंटाळून शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त समिती यांनी शाळेला कुलूप ठोकले. ...