प्रधानमंत्री मुद्रा योजना ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. तरुणांच्या हाताला उद्योग देण्यासाठी सुरु केलेल्या मुद्रा योजनेत बँकेकडे अर्ज करणाऱ्या प्रत्येक उद्योगशील तरुणाला मुद्रा योजनेत कर्ज देणे अनिवार्य आहे. ...
भाजपा नेत्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेऊन २०-२२ आमदार हलबा बांधवांनी निवडून दिले. भाजपा सत्तेवर आल्यावर संविधानाचा सन्मान करण्याऐवजी हलबांचा विश्वासघात करीत आहे. ...
तालुक्यातील सुरनदी, गायमुख नदी, लहान ओढे, तसेच सिमेंट प्लग बंधाऱ्यातील प्रवाह थांबला आहे. आता या नद्या व बंधाऱ्यातून प्र्रवाह वाहायला चार-पाच महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...
देशात ग्रामीण व शहरी भागात बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत असला तरी पवनी व आजुबाजुच्या ग्रामीण क्षेत्रात मिरचीच्या उलाढालीमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ...
जिल्ह्यातील पोलिसांच्या सक्षमीकरणासोबत जनतेचे संरक्षण महत्त्वाचे आहे. पारंपरिक गुन्हे पध्दतीत आमुलाग्र बदल झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणे तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात येणार आहे. ...
जिल्ह्यातील सर्वच दिव्यांगाना आवश्यक त्या सर्व साहित्यांचे वाटप करण्यात येणार असून एकही लाभार्थी यातून सुटणार नाही. त्यासाठी आवश्यक तो निधीही उपलब्ध करुन दिला जाईल, असे प्रतिपादन आमदार डॉ.परिणय फुके यांनी केले. ...
तथागत गौतम बुद्ध यांनी दु:खमुक्तीचा आणि मानव कल्याणाचा मार्ग समस्त मानव जातीला दाखवला. याच मार्गाचे म्हणजे धम्माचे आचरण करुन आपण सुजाण नागरिक बना, असे आवाहन भदंत संघधातू यांनी केले. ...