लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अॅट्रॉसिटी कायद्याच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ फेरविचार याचिका दाखल करावी. ...
दीक्षांत समारोहाच्या आयोजनाचे कारण पुढे करून एक अधिसूचना काढून २४ मार्चला होणाऱ्या ११८ परीक्षा पुढे ढकलण्याचे काम नागपूर विद्यापिठाने केले आहे. विद्यापिठाच्या या कारभाराचा फटका ६७० महाविद्यालयातील चार लाख ५० हजार विद्यार्थ्यांना बसणार आहे. ...
पडीत शेतात आवळ्याची झाडे लावली. आवळ्यापासून वेगवेगळे १० पदार्थ तयार केले. त्या उत्पादनातून महिन्याकाठी एक ते दीड लाखापर्यंतचा शुद्ध नफा कमवून शेतीला जोडधंदा सुरू केला. ...
महिला संरक्षण कायदा कडक न केल्याने महिला असुरक्षित आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. महिला आरक्षण कायदा तसाच पडून आहे. निवडणूकीपूर्वी दिलेले एकही आश्वासन भाजप सरकारने पूर्ण केले नाही. ...
विद्यापीठ निर्मित भाताचे वाण, भात पिकापासून शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे तंत्रज्ञान यामध्ये बियाण्यावरील खर्च कमी करणे, रोग व कीड प्रतिकारक वाणाचा वापर, ..... ...
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जाणार असून उन्हापासून सामान्य नागरिक व रुग्णांच्या बचावासाठी उष्माघात प्रतिबंधात्मक उपाय योजना तातडीने करण्याच्या सूचना प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांनी दिल्या. ...
सिंचनाची सोय करणाऱ्या प्रकल्पांना सौर उर्जेची जोड देण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. यामुळे थकीत विज देयकाने भंगारात निघालेल्या सिहोरा परिसरातील दोन प्रकल्पांना संजिवनी.... ...
३३ टक्के महिलांना आरक्षण देणे, महिला सशक्तीकरणाकरिता काँग्रेस कटीबद्ध आहे. आजची सत्ता भाजपच्या हातात नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातात आहे. ...
अनेक वर्षांपासून नागनदीचे घाण पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे. यासह वनस्पतींचा विळख्यामुळे दूषित पाण्याचा फटका नदीकाठावरील अनेक गावातील नागरिकांना बसत आहे. ...