महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे यांच्यावतीने राज्यातील शासकीय, निमशासकीय, कंत्राटी, ठेकेदारी, रोजंदारी, अनुकंपा, अंशकालीन, पदविधर व अपंग कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्या व महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त करण्याकरिता संघटनेचे क ...
प्रज्ञा म्हणजे ज्ञान, असे ज्यातून दु:खाच्या कारणाचा बोध होतो. दु:खाचे कारण दुर केले की दु:ख दुर होते. माझ्या दु:खाला मीच जबाबदार आहे. मीच ते निर्माण केले आहे आणि मलाच ते दुर करावे लागेल. याचा बोध त्याला होतो. बुध्दांनी पंचशिल दिलेले आहे, त्याचे पालन ...
मागील चार वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे येत्या कालावधीत जिल्ह्यात जलस्त्रोतात मोठी घट निर्माण होणार. यामुळे प्रशासनाने आताच यावर उपाययोजना करण्याचा आराखडा तयार केला आहे. ...
तुमसर रोड रेल्वेस्थानकात शिवाजी महाराजांचे छायाचित्र रेल्वे प्रशासनाने काढली होती. हे कळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी स्टेशन प्रबंधकास घेऊन जाब विचारला. ...
समाजाची प्रगती करण्यासाठी सर्वच क्षेत्रात प्रतिनिधीत्व असायला हवा. आर्थिक अडचणीमुळे अनेक गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहतात. समाजातील सधनांनी त्यांना मोठे करण्यासाठी मदत केली पाहिजे. ...
जोपर्यंत मराठीतील बोली जिवंत आहे तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही. मात्र बोलीला कमी लेखले जात आणि प्रमाणभाषेला जास्त महत्व दिले जाते. मराठी भाषेवर अनेक आक्रमणे झालीत. पण त्या भाषेतील चांगुलपणा मराठीने स्वीकारला. ...
शासकीय बांधकामात फ्लायअॅश विटांचाच वापर करावा, असा शासन आदेश असून या निर्णयाचे तंतोतंत पालन करावे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व कार्यालयांना पत्र देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. ...