मोहाडी तालुक्यातील विकासाची कामे प्रलंबीत आहेत. त्यामुळे गावांचा विकास खुंटलेला असून सरपंचाना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भेडसावणाऱ्या समस्या व मागण्या सोडविण्यासाठी मोहाडी तालुका सरपंच संघटनेच्या वतीने उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना ...
शेंडा कोयलारी हे गाव चारही बाजूने जंगलाने व्यापले आहे. त्यामुळे या गावाच्या परिसरात वन्य प्राण्यांची नेहमीच रेलचेल असते. जंगल परिसराला लागूनच असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे वन्यप्राण्यांकडून मोठे नुकसान केले जाते. ...
लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागातर्फे तिरोडा तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन विभागातील नवीन कालवे व कालवे दुरुस्तीकरिता ५ कोटी ८४ लाख मंजूर झाले आहेत. सदर कामांमुळे शेतकऱ्यांना सिंचन विषयक भेट शासनाने दिलेली आहे. त्यातून शे ...
जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया कपंनीच्या नावाने असलेली संपत्ती विक्री करुन ठेवीदारांची रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाला केली असता शासनाचे ओदश प्राप्त झाले असून.... ...
भारतातून २५ टन चंदनाची लाकडे भारत सरकारच्या विशेष परवानगीने जपानमध्ये नेण्यात आली. या लाकडापासून तथागत गौतम बुद्धांची मूर्ती जपानच्या बौद्ध विहारात तयार करण्यात आली. ...
प्रधानमंत्री पिक विमा योजना सक्तीची केल्याने शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड बसत आहे. भंडारा जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आणि दुष्काळाचा ज्या शेतकऱ्यांना फटका बसला, अशा शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही. ...
दहा दिवसांपूर्वी नवेगाव येथील उसाच्या वाडीत एका मादी बिबट्याने दोन पिलांना जन्म दिला होता. ऊस कापणीला आल्याने शेतकऱ्यांनी उसाची कापणी सुरू केली असता त्यांना शेतात ही पिल्ले आढळून आली. ...
एका ११ वर्षीय बालकाशी अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साली यांनी आरोपीला १० वर्षे सक्षम कारावास व द्रव्यदंडाची शिक्षा गुरूवारला सुनावली. ...
शासनाच्या विविध विभागात समन्वय साधण्याचे महत्वाचे काम महसूल विभाग पार पाडत असतो. महसूल विभागात काम करतांना विविध विषय हातळण्याचा अनुभव प्राप्त होत असतो, असे अनुभवप्राप्त अधिकारीच महसूल खात्याची ताकद आहे. ...