जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया कपंनीच्या नावाने असलेली संपत्ती विक्री करुन ठेवीदारांची रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाला केली असता शासनाचे ओदश प्राप्त झाले असून.... ...
भारतातून २५ टन चंदनाची लाकडे भारत सरकारच्या विशेष परवानगीने जपानमध्ये नेण्यात आली. या लाकडापासून तथागत गौतम बुद्धांची मूर्ती जपानच्या बौद्ध विहारात तयार करण्यात आली. ...
प्रधानमंत्री पिक विमा योजना सक्तीची केल्याने शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड बसत आहे. भंडारा जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आणि दुष्काळाचा ज्या शेतकऱ्यांना फटका बसला, अशा शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही. ...
दहा दिवसांपूर्वी नवेगाव येथील उसाच्या वाडीत एका मादी बिबट्याने दोन पिलांना जन्म दिला होता. ऊस कापणीला आल्याने शेतकऱ्यांनी उसाची कापणी सुरू केली असता त्यांना शेतात ही पिल्ले आढळून आली. ...
एका ११ वर्षीय बालकाशी अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साली यांनी आरोपीला १० वर्षे सक्षम कारावास व द्रव्यदंडाची शिक्षा गुरूवारला सुनावली. ...
शासनाच्या विविध विभागात समन्वय साधण्याचे महत्वाचे काम महसूल विभाग पार पाडत असतो. महसूल विभागात काम करतांना विविध विषय हातळण्याचा अनुभव प्राप्त होत असतो, असे अनुभवप्राप्त अधिकारीच महसूल खात्याची ताकद आहे. ...
प्रत्येक गावाची आता हागणदारीमुक्तीकडे वाटचाल सुरू असून ग्रामपातळीवरील स्थानिक पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. हागणदारीमुक्त गावात शाश्वत स्वच्छतेसाठी स्थानिक स्तरावरून प्रयत्न होण्याची गरज आहे. ...
शासनातर्फे प्रत्येक गावाकरिता विविध सोयी सुविधांसाठी विशिष्ट निधीची तरतूद करण्यात आली आहे. या सोयीसुविधा त्या त्या गावांना वेळेवर मिळाव्यात जेणेकरून त्या गावाचा व गावकऱ्यांचा संपूर्ण विकास होईल, असा शासनाचा उदात्त हेतू असतो. ...
अदानी फाऊंडेशन मार्फत तिरोडा परिसरातील गावांमधील महिला बचत गटांसाठी मशरुम उत्पादन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. बचत गटांना मशरूमचे बीज (स्पॉन) उपलब्ध व्हावे यासाठी मशरूम स्पॉन प्रॉडक्शन सेंटरही सुरू केले असून नुकतेच त्याचे उद्घाटन करण्यात आले. ...