आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर एकदमच कमी असल्याने ग्राहकही अचंभित होत अत्यंत कमी रुपयात थैली भरीत बळीराजाचे आभार व्यक्त केले. मागील खरीपानंतर निघालेल्या बागायतीत टमाटरने तर हद्द पार केली. ...
गोसेखुर्द प्रकल्पातून कोंढा परिसरात बारमाही पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांची इच्छा यावर्षी देखील पूर्ण होणार नाही. प्रकल्पाचा डावा कालवा कोंढा परिसरातून जातो. ...
येथील तहसील कार्यालयासमोरील चंदूबाबा क्रीडांगण जागेच्या प्रकरणात न्यायालयाने एका शेतकरी व तलाठीच्या बाजूने निकाल दिला असल्याने त्या प्रकरणात उच्च न्यायालयात अपिल करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तहसीलदार मोहाडी यांना दिलेल्या न ...
गत चार पाच वर्षांपासून वनविकास महामंडळाकडून जिल्ह्यातील ठिकठिकाणी बिनधास्तपणे लहान मोठे वृक्षांची कापणी करून त्या ठिकाणी सागवन आणि बांबूची रोपे लावून मोकळी होत होती. ...
३१ आॅक्टोबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांची जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी, २३ आॅक्टोबर २०१७ चा अन्यायकारक शासननिर्णय रद्द करण्यात यावे या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा परिषद समोर घंटानाद आंदोलन करण् ...
ऊसाच्या शेतात लागलेल्या आगीत बचावलेल्या बिबट्याच्या दोन पिलांची आई चौथ्या दिवशीही पिलांकडे फिरकली नाही. परिणामी, ही नवजात पिले सुरक्षित असली तरी आईच्या दुधापासून मुकलेली आहे. त्यामुळे वनविभागाची चांगलीच दमछाक होत आहे. ...
भारतात स्त्रीला देवीचे रूप मानून तिच्या दगडाच्या मूर्तीची पूजा केली जाते. परंतु जिवंत स्त्रीवर बलात्कार केला जातो, हे पुरूषी म्हणून घेणाऱ्यांकरिता लांच्छनास्पद आहे. ...
स्वतंत्र विदर्भासासाठी टाळाटाळ केली जात असून सत्ताधारी गांभिर्याने घेताना दिसत नाही. त्यामुळे विदर्भाच्या विरोधकांनी वेगळा विदर्भ द्यावे, अन्यथा विदर्भातून चालते व्हावे. ...
जनतेला खोटी आश्वासने देऊन भाजपने सत्ता काबीज केली व सत्ता येताच महागाई वाढविली. या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. जनतेवरील हा अन्याय दूर झाला पाहिजे व वाढलेली महागाई कमी झाली पाहिजे. ...