जम्मू कश्मीर तथा उत्तर प्रदेशात अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ येथील महिला काँग्रेसच्या महिला सदस्यांनी काळे वस्त्र परिधान करून काळा दिवस पाळला व तहसीलदारामार्फत प्रधानमंत्र्यांना निवेदन पाठविले. ...
महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाघ असलेला व आशियाचा आयकॉन ठरलेला ‘जय’ नामक वाघ बेपत्ता होऊन १८ एप्रिलला दोन वर्ष पूर्ण झाले. राज्य सरकार, वनविभाग, व्याघ्र प्रकल्प, केंद्र सरकारची गुप्तचर संस्थांनी ‘जय’ला शोधण्यात सपशेल फेल ठरल्या आहेत. ...
पंखाचे हाड तुटलेल्या एका जखमी मोरावर भंडारा येथील मानवी अस्थी शल्य चिकित्सक आणि पशु चिकित्सकांनी शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून पंखांमध्ये चेतना आल्यानंतर या मोराने पंखाची हालचाल केली. ...
चंद्रपूर या दारूबंदी जिल्ह्यात दारूची अवैध तस्करी करताना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ६.८० लाख रूपयांची दारू वाहनासह पकडली. ही कारवाई पवनी तालुक्यात करण्यात आली. ...
सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हे शासनाचे धोरण असून मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. ...
एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला वीज वितरण कंपनीने ग्राहकांना दिलेल्या सामान्य वीज बिलासोबत सुरक्षा ठेव भरण्याबाबतचेही अतिरिक्त बिल पाठविले आहे. त्यामुळे ग्राहकांची लुटमार केली जात असून ती वसुली बंद करण्याचा निर्णय घ्यावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आ ...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त २१ एप्रिलपर्यत ‘ग्रामस्वराज अभियान’ संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील सात गावांची विशेष निवड करण्यात आलेली आहे. निवड झाल ...
भंडारा जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांना बँक व्यवहाराप्रमाणे जीपीएफ खात्याची पासबुक १५ मे पर्यंत देण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी मनोज सूर्यवंशी यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांना द ...
जम्मू काश्मीरमधील बलात्कार प्रकरण आणि उत्तरप्रदेशातील बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात तसेच महाराष्ट्र राज्यात काँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. ...
शेती आज तोट्याची झाली असल्याची ओरड नेहमीच ऐकायला मिळते. मात्र आजही अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा ऐकायला मिळते. मात्र आजही अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग व योगा कृषीविषयक मार्गदर्शन योग्य नियोजन भरवशावर शेतीतून समृद्धीकडे वाटचाल करीत आहेत. ...