बहुजन समाजाने महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे. सर्व महापुरुषांनी केलेले कार्य हे आपल्या समाजासाठी प्रेरणादायी व उर्जावान आहेत. त्यांच्या स्मृतींना आपण त्यांना शब्दरूपाने उजाळा देत आहोत. ...
केशवराव बहुउद्देशिय शिक्षण संस्था मानेगाव (बाजार) च्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा गणेशपूर येथे पार पडला. या सोहळ्यात दहा जोडपी विवाहबद्ध झाली. ...
गावात रेती मातीने नाल्या बुजल्या आहेत. नालीत पाणी अडून राहते. पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे आजार बळावत आहेत. तथापि बाहेरच्या नगरातील नाल्या साफ करून प्रसिद्धी मिळविली जाते. ...
अनेक प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व गावातील नळ योजनेचे वीज देयक न भरल्यामुळे अडचणीत येतात. यावर उपाय म्हणून शासनाने सौर ऊर्जेचा पर्याय शोधला असून भंडारा जिल्ह्यातील सर्व नळ योजना सौर ऊर्जेवर आणण्यात येतील, .... ...
मागील तीन महिन्यापासून साकोली तालुक्यातील रेतीघाटाहून अवैधरित्या रेतीचे उत्खनन होत आहे. या अवैध रेतीउत्खनासंदर्भात अनेक तक्रारी झाल्या. मात्र त्यांचा काही एक उपयोग झाला नाही. शेवटी हे प्रकरण लोकमतने जनतेसमोर आणले. ...
घरांची बांधणी सुरक्षित स्थळी असावी, पंरतु रेंगेपार येथे शासनाने दिलेल्या भुखंडावरुन ११ केव्ही उच्च दाबांच्या वीज तारा जात आहेत. तीन ते चार घरकुलांचे अर्धे बांधकाम येथे झाले आहे. घर बांधकाम करणाऱ्यांनी येथे घरकुलाचे कामे करण्यास मनाई केली. ...
पवनी तालुक्यातील मोखारा येथे घराची भिंत कोसळून दोन जण ठार झाले. ही घटना रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. देवलाबाई नखाते (६०) व भगवान बोरकर (७५) अशी मृतांची नावे आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांच्या समर्थनार्थ शनिवारी जिल्हाधिकारी चौकात एक दिवसीय उपोषण सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.सत्याग्रह आंदोलन प्रसंगी धर्माचार्य प्रमुख हभप श्याम महार ...
गुप्त माहितीच्या आधारे दोन वेगवेगळ्या घटनेत जवाहरनगर पोलिसांनी दारू तयार करणाऱ्या ठिकाणावर धाडी घालून तीन लक्ष २९ हजार ५६० किमतीचा दारुसाठा व साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे. ...
सध्या उन्हाचा तडाखा माणसासह जनावरांनाही सोसणे कठीण झाले आहे. यातच जंगलात पाण्याची अपुरी व्यवस्था व आटलेले तलाव यामुळे वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहे. ...