आजच्या महिला ताणतणावात जीवन जगत आहेत. त्यांच्याकरिता विकासाची गरज आहे. महिलांचा सन्मान महिलांच्याच कार्यकुशलतेने पुढे येऊ शकते त्यासाठी स्वत:चे स्वाभिमान राखताना दुसऱ्यालाही त्यांचे सन्मान मिळवून देण्यासाठी प्रत्येक घरातील सासूने सुनेला मुलीसारख वागव ...
भंडारा तालुक्यातील सालेबर्डी (पांधी) हे गाव गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात संपादीत करण्यात आले आहे. या गावाचे नियोजित पुनर्वसन शहापूर/मारेगाव या ठिकाणी करण्याचे नियोजन आहे. सदर पुनर्वसन स्थळी १८ नागरी सुविधेची कामे युद्धपातळीवर एनबीसीसी कंपनी ...
मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ) : तब्बल एक तपानंतर म्हणजे बारा वर्षानंतर गावकऱ्यांना नळाद्वारे पाणी मिळत असल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले आहे. लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील चुलबंदच्या तिरावरील पाथरी एक छोटेखानी गाव. ...
आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर एकदमच कमी असल्याने ग्राहकही अचंभित होत अत्यंत कमी रुपयात थैली भरीत बळीराजाचे आभार व्यक्त केले. मागील खरीपानंतर निघालेल्या बागायतीत टमाटरने तर हद्द पार केली. ...
गोसेखुर्द प्रकल्पातून कोंढा परिसरात बारमाही पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांची इच्छा यावर्षी देखील पूर्ण होणार नाही. प्रकल्पाचा डावा कालवा कोंढा परिसरातून जातो. ...
येथील तहसील कार्यालयासमोरील चंदूबाबा क्रीडांगण जागेच्या प्रकरणात न्यायालयाने एका शेतकरी व तलाठीच्या बाजूने निकाल दिला असल्याने त्या प्रकरणात उच्च न्यायालयात अपिल करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तहसीलदार मोहाडी यांना दिलेल्या न ...
गत चार पाच वर्षांपासून वनविकास महामंडळाकडून जिल्ह्यातील ठिकठिकाणी बिनधास्तपणे लहान मोठे वृक्षांची कापणी करून त्या ठिकाणी सागवन आणि बांबूची रोपे लावून मोकळी होत होती. ...
३१ आॅक्टोबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांची जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी, २३ आॅक्टोबर २०१७ चा अन्यायकारक शासननिर्णय रद्द करण्यात यावे या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा परिषद समोर घंटानाद आंदोलन करण् ...
ऊसाच्या शेतात लागलेल्या आगीत बचावलेल्या बिबट्याच्या दोन पिलांची आई चौथ्या दिवशीही पिलांकडे फिरकली नाही. परिणामी, ही नवजात पिले सुरक्षित असली तरी आईच्या दुधापासून मुकलेली आहे. त्यामुळे वनविभागाची चांगलीच दमछाक होत आहे. ...