लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वात जास्त दरवाढ विरोधात पवनी शहर व तालुका काँग्रेस कमेटीद्वारा माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे यांचे प्रमुख उपस्थितीत पेट्रोल व डिझेलच्या विक्रमी दरवाढीच्या विरोधात निषेध करुन निवेदन तहसीलदा ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, बौद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन या सारखे सण, उत्सव संयम व एकोप्याने साजरे करण्यात यावे. सण आणि उत्सव हे सामाजिक एकता व बंधुत्वाचे प्रतीक असून यादरम्यान कुठलाही तणाव न राहता शांतीचा संदेश समाजापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. ...
भंडारा जिल्ह्यातील मजूर संस्था नोंदणीकृत करताना जिल्हा मजूर संघाची नाहरकत प्रमाणपत्राची घातलेली अट राज्य शासनाने शिथील करावी, या मागणीसाठी आ.चरण वाघमारे यांनी मुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यांचे पुनर्नियुक्ती आदेश देण्याच्या प्रक्रियेला विरोध करून सुरू केलेले कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. त्यामुळे आरोग्यसेवा प्रभावित होण्याची शक्यता बळावली आहे. ...
शौचालय बांधकामाच्या वादातून कुºहाडीने युवकाची हत्या करण्यात आली. बुधवात्री रात्री ९.३० वाजताच्या सुमारास जुना आंबागड येथे घडली. दिलीप शिवाजी कोडापे (३५) असे मृतकाचे नाव आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य घटनेमध्ये सर्वसमावेश तरतुदी करुन प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क प्रदान केले आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे. त्याचा सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. आज या ठिकाणी जेवढया माहिला उपस्थित आहेत, .... ...
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी आणि सरकारचे शेतकरी विरोधी धोरण बदलण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना सरसकट शेतकरी कर्ज व विजबिल मुक्ती झालीच पाहिजे, पुन्हा कर्ज होऊ नये म्हणून उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असा भाव एकूणच स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी . ...
चौरास भागात यावर्षी प्रचंड प्रमाणात चन्याचे उत्पादन झाले. दरवर्षी चौरास भागात चन्याचे क्षेत्र वाढत आहे. अशावेळी या भागात शासकीय हमीभाव केंद्र नसल्याने शेतकºयांना खासगी व्यापाºयांना अत्यल्प दरात चना विकावा लागत आहे. ...
आरोग्य विभाग हा सर्व विभागांचा आत्मा असून या विभागाला सर्वांची गरज आहे. सध्या जिल्ह्यात आरोग्य विभागाचे काम चांगले आहे. परंतु आरोग्याची सेवा त्याहून अधिक चांगली देण्यासाठी स्वच्छता व आरोग्य सेवेचे ध्येय निश्चित करून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संघटितपणे ...
जिल्हाभरात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना ११ ऐवजी सहा महिन्यांच्या पुनर्नियुक्ती आदेश देण्याच्या प्रक्रियेला विरोध करून जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर बुधवारला कामबंद आंदोलन पुकारले आहे. ...